सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकाने असतात, त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात, त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते, अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबीने बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ‘ओम प्रतिष्ठान’च्या माध्यमातून एकवटल्या आहेत. ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य … Continue reading

मंदिरांमध्ये (Hindu Temple) भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात प्रसाद शुद्धी चळवळ उभी करण्यात आली आहे. त्यासाठी आता प्रसाद विक्रेत्यांना ते वितरित करत असलेल्या प्रसादाच्या शुद्धतेचे प्रमाण देऊन ओम प्रमाणपत्र घ्यावे … Continue reading

सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकाने असतात, त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात, त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते, अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबीने बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ‘ओम प्रतिष्ठान’च्या माध्यमातून एकवटल्या आहेत. ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य … Continue reading

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या श्रद्धेला ठेच पोहोचत असून प्रसादाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. भाविकांचे आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली … Continue reading